शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 50,000 हजार रुपये जिल्ह्यानुसार याद्या पहा
Shetkari pik veema संपूर्ण राज्यभर मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिके नष्ट झालेली आहेत. याच संकटाला मदत म्हणून आघाडीने सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन आघाडीने जिल्हा अधिकारी कार्यालयात दिले आहे. अवकाळी पावसाचा … Read more